Total Pageviews

Tuesday, June 30, 2020

स्वभाव 2

शिक्षणामुळे माणसात फक्त तर्क वितर्क करण्याची क्षमता येते. पण योग्य निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे शिक्षणासोबत एका निर्मळ , स्वच्छ मनाची गरज असते जे नेहमी आपल्या माणसांच्या हिताचा विचार करेल. माणूस शिकलेला आहे म्हणून तो नेहमी बरोबर निर्णय घेईल असे होत नाही. पण एक गोष्ट तो नक्की करू शकतो फक्त शिक्षणाच्या जोरावर ते म्हणजे गोष्टी अस्ताव्यस्त करणं , आणि आयुष्यभर त्यावर तर्क करणं...ते म्हणतात ना "माकडाच्या हातात दिला कारभार , त्यानं घान करून भरवला दरबार".....
                                             -कोमल

No comments:

Post a Comment

प्रेमासाठी आसुसलेलं मन

प्रेमासाठी आसुसलेलं मन एका निरव वाटेवर डोळे लावून बसलं त्याच वाटेवर मात्र त्याला धुक्याने घेरलं  त्या दाट धुक्याच्या मागे प्रेम असेल  म्हणून...