जेव्हा जगात सगळीच नाती साथ द्यायची सोडतात
तेव्हा खरी वेळ असते स्वत:ने स्वत:ची साथ देण्याची
कोणाच्या सुखासाठी नाही
तर स्वत:च्या आत्म सन्मानासाठी
कारण तो आहे तर हे जीवन जगण्यात मजा आहे
कोणतंच नातं जगात इतकं अतूट नाही
जितकं स्वत:चं स्वत:शी असतं
एकदा स्वत:ला ओळखलं की सगळी नाती हरून देखील
एक नातं कायमचं घट्ट होतं....
-कोमल
तेव्हा खरी वेळ असते स्वत:ने स्वत:ची साथ देण्याची
कोणाच्या सुखासाठी नाही
तर स्वत:च्या आत्म सन्मानासाठी
कारण तो आहे तर हे जीवन जगण्यात मजा आहे
कोणतंच नातं जगात इतकं अतूट नाही
जितकं स्वत:चं स्वत:शी असतं
एकदा स्वत:ला ओळखलं की सगळी नाती हरून देखील
एक नातं कायमचं घट्ट होतं....
-कोमल
No comments:
Post a Comment